३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल!
१०००-११०० वर्षांपूर्वीसुद्धा आपल्याकडे भौमितिकरीत्या अचूक आणि गणितीय ज्ञानाधारित बांधकाम करण्याचे कौशल्य होते.
... आणि ब्रिटिशांनी पसरवले काय, तर म्हणे भारत हा गारुडी आणि मदाऱ्यांचा देश आहे आणि तिथे रस्त्यांवरून साप आणि हत्ती फिरत असतात. स्वातंत्र्योत्तर काळातल्या ओव्हर ग्लोरिफाइड राज्यकर्त्यांनीसुद्धा भारताचे हे समृद्ध वारसा वैभव इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकून, ब्रिटिशांनी रंगवलेल्या त्या चुकीच्या चित्राला अजून सजवले...
- शरद केळकर